या जिल्ह्यात पाच जून पर्यंत पडणार मुसळधार पाऊस तसेच चक्रीवादळाची सुद्धा दाट शक्यता!

संपादकीय : येणाऱ्या पुढील तीन तासात तसेच 05 जून या तारखेपर्यंत, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाट्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता दर्शवली असून केंद्र सरकारच्या वतीने तशा सूचना…

आम्ही सीमेवर जीवाची बाजी लावून लढतो का तुम्ही इथे सुरक्षित रहावे म्हणून

देश्याच्या सीमेवर न दिसणार्या दुश्मनाला कस हरवायच माझा हा देश / माझा परिवार सुरक्षित रहावा या करीता मीच नवे तर माझ्या सारखे असंख्य सैनिक छाताळावरती गोळ्या घेऊन जीवाचे बलिदान देण्या…

महाराष्ट्र पोलिसांवरती अमरावती येथे अत्याचार.

जिल्हा प्रतिनिधी अमरावती : अमरावती पोलीस विभागातील पोलीस आयुक्त यांच्या नावाने फेसबुकवर अकाउंट तयार करून संबंधित लोकांना रिक्वेस्ट पाठवण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून…

सरकारी कार्यालयात चालतो मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार असाच काहीसा प्रकार इथेही?

जिल्हाप्रतिनिधी बुलढाणा ; आर्मी सोल्जर गजानन काइंदे यांच्या सांगण्याप्रमाणे_दिनांक 04/03/2022 रोजी रुग्ण संतोष, त्याची पत्नी,मी स्वतः आणि माझे वडील यांच्या वर डॉ नंदकिशोर बुधवत यांनी उपचार करून समोरील उपचारासाठी जालना…

भांब (राजा) येथील बँकेचा मनमानी कारभार, बँक वेळेच्या पूर्वीच बंद – बँक कर्मचारी मॅनेजर फरार.

जिल्हा प्रतिनिधी ; गेल्या अनेक वर्षांपासून भांब (राजा) येथील (आदीलाबाद बँक) त्यानंतर नाव बदलले व इंडियन बँक – असे नाव पडले. परंतु ग्रामीण भागातील गोरगरिबांची संजीवनी असणारी ही बँक आज…

महाराष्ट्र शासन / यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे – दुर्लक्ष निराधार असलेले लाभार्थी वाऱ्यावर. गुढीपाडवा तरी निराधारांचा आनंदात होणार का?

संपादकीय : यवतमाळ जिल्ह्यातील निराधार असलेले लाभार्थी यांना गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेच नाही. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना वारंवार यां ना त्या कारणावरून चकरा माराव्या लागतात. ही परिस्थिती…

घाटंजी येथे – अखेर आदिवासी समाजाचे न्यायासाठी आमरण उपोषण. आमदार राजू तोडसाम BJP यांचे आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष?

तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते.…

घाटंजी तालुका प्रशासनाच्या विरोधात आदिवासी समाजाचे आमरण उपोषन

घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी…

error: Content is protected !!