पत्रकारांवर हमले हमलावर पोलीसच! तर सर्वसामान्य माणसाचं काय? राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांबाबत प्रतिक्रिया अजूनही गुलदस्त्यात.

संपादकीय : गेल्या वर्षभरापासून यवतमाळ येथे पत्रकारांवरती जीवघेणे हमले होत आहे. परंतु यवतमाळ येथील पोलीस प्रशासन गुन्हेगारांना क्षय देताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. पत्रकार हा देशाचा चौथा महत्त्वाचा स्तंभ…

अध्यक्ष च्या इशारानंतर घाटंजी तालुका प्रशासन खडबडून जागी! भीमकुंड टेकळी येथील आमरण बेमुदत उपोषण तालुका प्रशासनाच्या वतीने सोडविण्यात आले.

तालुका प्रतिनिधी आदेश साठे : 28 जानेवारी 2025 पासून सुरू असलेले आदिवासी समाजाचे गावाच्या विकासाकरिता आमरण बेमुद्दत उपोषण भीमकुंड टेकळी येथील अखेर घाटांची तालुका प्रशासनाच्या वतीने सोडविण्यात आले. संगम बहुउद्देशीय…

आमदार राजू तोडसाम यांच्या आश्वासनाला तहसीलदार यांनी दाखवली केराची टोपली? भीमकुंड टेकडी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांचा. घाटंजी तहसीलदार यांच्याकडून अपमान?

तालुका प्रतिनिधी आदेश साठे : घाटंजी तहसीलदार विजय साळवे यांनी केला उपोषण करते आदिवासी समाजाचा अपमान. घाटंजीच्या आदिवासी समाज बोगस आहे अशा अर्वाच्य भाषा वापरत आदिवासी समाजाचा अपमान केला. भिमकुंड…

आमदार राजूभाऊ तोडसाम BJP यांनी घेतली. संगम समाचार च्या बातमीपत्रानंतर तिसऱ्या दिवशी रात्रीच 10:30 वाजता भेट.

तालुका प्रतिनिधी आदेश साठे : संगम समाचार च्या बातमीनंतर, केळापूर/आर्णी घाटंजी या विधानसभेचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी घेतली तिसऱ्या दिवशीच रात्री 10:30 वाजता भिमकुंड (टेकडी) येथे सुरू असलेल्या संगम बहुउद्देशीय…

महाराष्ट्र शासन / यवतमाळ जिल्हा प्रशासनाचे – दुर्लक्ष निराधार असलेले लाभार्थी वाऱ्यावर. गुढीपाडवा तरी निराधारांचा आनंदात होणार का?

संपादकीय : यवतमाळ जिल्ह्यातील निराधार असलेले लाभार्थी यांना गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेच नाही. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना वारंवार यां ना त्या कारणावरून चकरा माराव्या लागतात. ही परिस्थिती…

घाटंजी येथे – अखेर आदिवासी समाजाचे न्यायासाठी आमरण उपोषण. आमदार राजू तोडसाम BJP यांचे आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष?

तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते.…

Follow the संगम समाचार channel on WhatsApp:👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaACgtR545unuWE6090k

समाज समाजाचा विरोधी…

घाटंजी तालुका प्रशासनाच्या विरोधात आदिवासी समाजाचे आमरण उपोषन

घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी…

error: Content is protected !!